तुमच्या जिल्ह्यात तलाठी पदांसाठीच्या नक्की किती जागा रिक्त? इथे बघा संपूर्ण लिस्ट

0
50

महाराष्ट्र राज्य सरकारकडून नुकतीच तलाठी पदासाठीच्या तब्बल 4122 जागांच्या आपदांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. विविध शहरांमधील शेकडो जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे.

जिल्ह्यांप्रमाणे आणि झोनप्रमाणे भरती होणार असलेल्या जागांची माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. पण या भरतीसाठीची नेमकी पात्रता काय? आणि या पदभरतीसाठी कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. नाशिक विभाग – 1035 जागा

जिल्हा एकूण जागा

Nashik (नाशिक) 252 जागा

Dhule (धुळे) 233 जागा

Nandurbar (नंदुरबार) 40 जागा

Jalgaon (जळगाव) 198 जागा

Ahamednagar (अहमदनगर) 312 जागा

औरंगाबाद विभाग – 847 जागा

जिल्हा एकूण जागा

Aurangabad (औरंगाबाद) 157 जागा

Jalna (जालना) 95 जागा

Parbhani (परभणी) 84 जागा

Hingoli (हिंगोली) 68 जागा

Nanded (नांदेड) 119 जागा

Latur (लातूर) 50 जागा

Beed (बीड), Osmanabad (उस्मानाबाद) 164 जागा , 110 जागा

जिल्हा एकूण आगा

Mumbai City (मुंबई शहर) 19 जागा

Mumbai Suburban (मुंबई उपनगर) 39 जागा

Thane (ठाणे) 83 जागा

Palghar (पालघर) 157 जागा

Raigad (रायगड) 172 जागा

Ratngairi (रत्नागिरी) 142 जागा

Sindhudurg (सिंधुदूर्ग) 119 जागा

नागपूर विभाग – 580 जागा

जिल्हा एकूण जागा

Nagpur (नागपूर) 125 जागा

Wardha (वर्धा) 63 जागा

Bhandara (भंडारा) 47 जागा

Gondia (गोंदिया) 60 जागा

Chandrapur (चंद्रपूर) 151 जागा

Gadchiroli (गडचिरोली) 134 जागा

जिल्हा एकूण जागा

Amravati (अमरावती) 46 जागा

Akola (अकोला) 19 जागा

Yavatmal (यवतमाळ) 77 जागा

Washim (वाशीम) 10 जागा

Buldhana (बुलढाणा) 31 जागा

जिल्हा एकूण जागा

Pune (पुणे) 339 जागा

Satara (सातारा) 77 जागा

Sangali (सांगली) 90 जागा

Solapur (सोलापूर) 174 जागा

Kolhapur (कोल्हापूर) 66 जागा

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे. तसंच राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

 

 

 

Spread the love